आता जगा
सिरोही · थेट पहा
जिवंत संग्रह

सर्व शिकवणी

369 मध्ये लेख MR

दश दिशांहून व हिमालय क्षेत्रातून तपस्वी मुनी आणि ऋषी गण दर्शनाच्या उत्कट ओढीने श्री कल्कीं कडे येतील

दश दिशांहून व हिमालय क्षेत्रातून तपस्वी मुनी आणि ऋषी गण दर्शनाच्या उत्कट ओढीने श्री कल्कीं कडे येतील.   महामुनी कपिल आणि महापुरुष अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या कपिल संहिता आणि मलिक…

काही भक्तांनाच श्री कल्कीं चे दुर्लभ दर्शन होईल

काही भक्तांनाच श्री कल्कीं चे दुर्लभ दर्शन होईल.   महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या भविष्य मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-   "कहु अछिहेतु करी सुण सुज्ञ जने, क…

ज्ञान मार्गी लोकं जास्त संशयी आणि भ्रमित असतील

ज्ञान मार्गी लोकं जास्त संशयी आणि भ्रमित असतील.   महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेली ओळ-   "घोर कलीकाल थोयो ना रहिबो ज्ञानी हेबे जान बाट बडां, मंगो मंगुवालो बोलो ना मनि…

प्रभुंचा मंगल विवाह सोहळा आणि पद्मकल्प ग्रंथातील भक्तांचा नामोल्लेख

प्रभुंचा मंगल विवाह सोहळा आणि पद्मकल्प ग्रंथातील भक्तांचा नामोल्लेख   "बचिहिर चरणनख छटार महिमा रख्य संख्या कल्पे कल्पी नपारिले ब्रह्माजे।"   अर्थात - प्रकृती चे निर्माणकर्ता ब्रह्…

महासमरात पराक्रमी चक्रधर भगवान कल्की द्वारे सुदर्शन चक्राचा प्रहार आणि यवन शत्रू संहार

महासमरात पराक्रमी चक्रधर भगवान कल्की द्वारे सुदर्शन चक्राचा प्रहार आणि यवन शत्रू संहार   थोर पुरुष श्री अच्युतानंद दास यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-   महा…

माता भद्रकाली कडून दुराचारी वैष्णवांचा होणारा संहार

माता भद्रकाली कडून दुराचारी वैष्णवांचा होणारा संहार   महापुरुष श्री अच्युतानंद दास यांनी वैष्णव जनांसाठी लिहिलेल्या भविष्य मलिका मधील काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- “चोराईण नाबेले श्रीवृन…

भारतात फक्त 33 कोटी लोकसंख्या राहणार आहे

भारतात फक्त 33 कोटी लोकसंख्या राहणार आहे   थोर पुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- तिसर्‍या महायुद्धा अखेर त्रिभुवनपती भगवान कल्की द्वार…

मायेच्या प्रभावामुळे प्रभुंना सर्वसाधारण मनुष्य ओळखू शकणार नाही

मायेच्या प्रभावामुळे प्रभुंना सर्वसाधारण मनुष्य ओळखू शकणार नाही   महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी मलिकामध्ये लिहिलेली एक दुर्मिळ ओळ-   जोगी मानहे जोगा अंतना पाइबे आहू केमु स…

पंच ध्वज, जागतिक राजधानीची स्थापना व इतर धर्म व पंथ समाप्ती

पंच ध्वज, जागतिक राजधानीची स्थापना व इतर धर्म व पंथ समाप्ती.   महामानव अच्युतानंद दास यांनी भविष्य मलिका मधील काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- "निराकार कर्म धर्म करिष्ट, इस्लाम,बौद्ध,जैन सर…

अहंकारी मानव भविष्य मालिकेची उपेक्षा करतील

अहंकारी मानव भविष्य मालिकेची उपेक्षा करतील.   महापुरुष श्री अच्युतानंद दास यांनी भविष्य मालिकेत लिहिलेली एक दुर्मिळ ओळ-   "मर मर कही सर बीमरिबे अच्युतारह किस गला। चेतुआ पुरुषा चेत…

कलियुग समाप्ती कालगणना संदर्भ

कलियुग समाप्ती कालगणना संदर्भ   "जथा चंद्र तथा तिस्य ब्रहस्पतिस्य बृहस्पति एक रासो मनुष्यन्तितदा भवितत कृतं।"   अर्थात – श्रीमद्भागवतात सत्य युगाच्या आगमनाची पूर्वसूचना म्हणून पुष…

विनाशकारी भूकंपानंतर सूर्यदेव पश्चिमेला उगवतील - भविष्य मलिका

विनाशकारी भूकंपानंतर सूर्यदेव पश्चिमेला उगवतील.   महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी रचलेल्या भविष्य मलिकेच्या दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-   "भूमिकम्पे प्रकम्पित होईबे धरणी, पहाड़ जं…

सोळा मंडळातील सर्व आठ हजार भक्त यज्ञात सहभागी होतील

सोळा मंडळातील सर्व आठ हजार भक्त यज्ञात सहभागी होतील.   महापुरुष अच्यतानंद दास जीं नी लिहिलेल्या मलिकेतील काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-   "सियालदहरे पाती रेल पिन्धीन लोहार सरंखल रहिच…

कुठेही शांतता राहणार नाही, सर्वत्र हाहाकार होईल

कुठेही शांतता राहणार नाही, सर्वत्र हाहाकार होईल.   महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या भविष्य मलिका मधील एक दुर्मिळ ओळ आणि तथ्य- मलिकामध्ये महायुद्धाच्या वेळी संपूर्ण जगाच…

जगन्नाथपुरीच्या भूमीवरून वारंवार चिन्हे येत राहतील.

महान ऋषी श्री अच्युतानंद दास जी आणि श्री जगन्नाथ दास जी यांनी लिहिलेले भविष्य मलिका मधील काही सोनेरी शब्द -   भविष्य मलिका यांच्या "श्री कृष्ण गरुड संवाद" मध्ये भगवान म्हणतात - "पवित्र भूमी…

चार युगात, म्हणजेच प्रत्येक युगात प्रभूंच्या शाश्वत पंचसखांच्या जन्माचे वर्णन

चार युगात, म्हणजेच प्रत्येक युगात प्रभूंच्या शाश्वत पंचसखांच्या जन्माचे वर्णन "सतयुग" 1) नारद 2) मार्कण्डेय 3) गर्ग 4) स्वयंभू 5) कृपाचार्य   "त्रेतायुग" 1) नल 2) नील 3) जाम्बवंत 4) सु…

वर्तमान काळात भक्तांच्या एकत्रीकरण करण्याचा कार्य सुरु आहे

महा पुरुष अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेली मलिकाची दिव्या वाणी-   "द्वितीय अजोध्या पूरी प्रकाशीब रघुनाथंक बिहारो, सेदिन ऐपुरो उत्कल नगर राशस्थली होइजिबो।" अर्थात- जिथे जगत्पती राहतात, …

परीक्षित आणि वज्रनाभाच्या एकत्रीकरणाविषयीचे वर्णन, शांडिल्य जी प्रभूच्या लीलेचे रहस्य आणि वज्र भूमीचे (वृंदावन) मोठे महत्त्व सांगतात.

{श्रीमद भागवत महात्मय (श्रीमद भागवताचे महात्म्य)} {पहिला अध्याय} ऋषी व्यासजी म्हणतात: ज्यांचे स्वरूप सच्चितानंदग्न आहे (अंतिम परम चैतन्याची अवस्था…